मराठवाड्याला पश्चिम वाहिन्यांचे पाणी देण्याचे फक्त आश्वासन | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
5

मराठवाड्याला पश्चिम वाहिन्यांचे पाणी देण्याचे फक्त आश्वासन
औरंगाबाद : मराठवाड्यात कालव्यांची ना दुरुस्ती आणि अभियंत्यांचा मनमानी कारभार यामुळे सिंचनचा होऊ शकले नाही. किती तरी हेक्टर जमीन अजूनही सिंचनाशिवाय पडून आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठीचा लढा आम्ही सुरू केला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्याचे भूमिपुत्र म्हणून यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करावेत. मराठवाड्यातील जनता आपल्याकडे आशेने पाहत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य तथा मराठवाडा बहुजन विकास गाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी म्हटले आहे.
#Aurangabad #RameshGaikwad #Marathwada #water #irrigation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...