Mahatma Gandhi Birth Anniversary: महात्मा गांधींचे प्रेरणादायी विचार | Sarkarnama |

3 years ago

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही महात्मा गांधींनी सांगितलेली त्रिसूत्री. माणसाने या तत्त्वांचा अवलंब करावा, असा उपदेश त्यांनी केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. यानिमित्ताने महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे असेच निवडक प्रेरणादायी विचार....
#MahatmaGandhi #BirthAnniversary #2ndOctober
#MahatmaGandhiThoughts
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...