Maharastra | 5 राज्यातील निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार ने घेतला निर्णय ; नाना पटोले | Sarkarnama

3 years ago
1

महाराष्ट्र आणि देशभरात शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आल्याची प्रतिक्रिया नाना पाटोळे यांनी दिली . राष्ट्रपति पदाची निवडणूक लक्षात घेता आमदार कमी न होण्यासाठी मोदी सरकार ने कायदे वापस घेण्याच्या निर्णय घेतला. हजारों शेतकरी शाहिद झाले .मोदी सरकारने शेतकऱ्यांची आता माफी मागावी परत ऐसे कायदे लागू करणार नसल्याचा विश्वास मोदी सरकारने द्यावा अशी प्रतिक्रिया नाना पाटोळे यांनी दिली.
#nanapatole #farmersbill #goverment #maharastra #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...