Sanjay Raut यांचा थेट आरोप, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest News |

9 months ago

Sanjay Raut यांचा थेट आरोप, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest News |
शासन आपल्या दारी कार्यक्रम जालना जिल्ह्यात राज्य सरकारला यशस्वी करायचा होता. म्हणून मनोज जरांगे यांचे उपोषण सरकारने चिरडले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले की, लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून तो अदृश्य फोन कोणाचा आला ? असा सवाल यावेळी त्यांनी विचारला. यावेळी ते म्हणाले की, तो अदृश्य फोन गृहमंत्री , मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्की कोणी केला? हे देखील सखोल चौकशीत बाहेर यायला हवे.
#SanjayRaut #Jalna #EknathShinde #DevendraFadnavis #MarathaProtestNews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...