कृषी कायद्यांत बदलास सरकार तयार | Sarkarnama | Haryana

3 years ago

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे फायदा न झाल्यास त्यात बदल करण्यात येईल, असे हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी या कायद्यांची अंमलबजावणी होऊ द्यावी. त्यातून फायदा न झाल्यास त्यात बदल करण्यास सरकार तयार आहे, असे खट्टर यांनी स्पष्ट केले.
#MLKhattar #CM #Haryana #Chandigarh #farmlaws #DroneCorporation of #Haryana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...