ठाकरे सरकार चर्चेपासून पळ काढतयं | Devendra Fadnavis | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

कोरोनाच्या भीतीने विधीमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नाही, अशी मानसिकता राज्य सरकारची असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच आगामी पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे घेऊन सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

#DevendraFadnavis #maharashtra #UddhavThackeray #MaharashtraPolitics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...