घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक

मुंबई : ''केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावे. राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल. सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारने केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले तर राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण असतील त्याबाबतीत निर्णय घेऊ शकते परंतु घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,'' असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

#NawabMalik #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...